बघा का दहशतवाद्याची पत्नी बनायला चालली आहे रामायणमधील सीता फेम अभिनेत्री !
दूरदर्शनवर प्रसारित होणारे रामायण आणि महाभारत आपल्या लहानपणी सर्वांच्या आवडीच्या मालिका होत्या . या अशा मालिका होत्या ज्यांनी संपूर्ण भारतात लोकप्रियता मिळवली होती . आजसुद्धा कुठल्याच मालिकेला ह्या मालिकांइतकी लोकप्रियता नाही मिळाली आहे . रामायण ही त्या मालिकांपैकी होती जी लागल्यावर लोक आपली हातातली काम सोडून बघत होते . आज आपण बोलणार आहोत रामानंद सागर यांच्या प्रसिद्ध मालिका रामायण यामधील सीतेचे पात्र रंगवणाऱ्या दीपिका चिखलीया यांच्याविषयी .....
रामायणानंतर दीपिका चिखलीया ह्यांना बॉलिवुड चित्रपटातून अनेक ऑफर मिळाली. तरीपण , रामायणानंतर दीपिकाने अधिक चित्रपटांत किंवा मालिकांमध्ये जास्त काम केले नाही. घर का चिराग आणि राजेश खन्ना बरोबर दस करोड रुपये यासारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम काम केले आहे . त्यानंतर त्या चित्रपटसृष्टीतून गायब झाल्या . पण आता त्या पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे .
एका इंग्रजी न्यूज चॅनेलने दिलेल्या बातमीनुसार दीपिका चिखलीया आता मनोज गिरी यांच्या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे . या चित्रपटाचे नाव गालिब असे आहे . याआधी दीपिका चिखलीया यांनी जॉनी बक्शी यांच्या खुदाई या चित्रपटात काम केले होते . मिळालेल्या माहितीनुसार गालिब हा चित्रपट दहशतवादी अफजल गुरु यांचा मुलगा गालिब यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे . या चित्रपटात दीपिका चिखलीया गालिबच्या आईचे पात्र निभावणार आहे . या चित्रपटाचं शूटिंग इलाहाबाद आणि वाराणसी मध्ये करणार आहे .
दीपिकाच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट अफजलगुरूवर नाही आहे तर तो मायलेकावर आहे . चित्रपटात दाखवले आहे कि एक दहशतवादी मेल्यावर त्याच्या बायको आणि मुलांच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो याचे चित्रण या चित्रपटात केले आहे . दीपिका हि तब्बल २० वर्ष चित्रपटसृष्टीपासून दूर होती . दीपिकाचे लग्न झाले आहे आणि त्यांना मुलंदेखील आहेत . आज २५ वर्ष उलटली तरी पण अजूनसुद्दा मला लोक दीपिका म्हणून नाही तर सीता म्हणूनच ओळखतात .
रामायणानंतर दीपिका चिखलीया ह्यांना बॉलिवुड चित्रपटातून अनेक ऑफर मिळाली. तरीपण , रामायणानंतर दीपिकाने अधिक चित्रपटांत किंवा मालिकांमध्ये जास्त काम केले नाही. घर का चिराग आणि राजेश खन्ना बरोबर दस करोड रुपये यासारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम काम केले आहे . त्यानंतर त्या चित्रपटसृष्टीतून गायब झाल्या . पण आता त्या पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे .
एका इंग्रजी न्यूज चॅनेलने दिलेल्या बातमीनुसार दीपिका चिखलीया आता मनोज गिरी यांच्या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे . या चित्रपटाचे नाव गालिब असे आहे . याआधी दीपिका चिखलीया यांनी जॉनी बक्शी यांच्या खुदाई या चित्रपटात काम केले होते . मिळालेल्या माहितीनुसार गालिब हा चित्रपट दहशतवादी अफजल गुरु यांचा मुलगा गालिब यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे . या चित्रपटात दीपिका चिखलीया गालिबच्या आईचे पात्र निभावणार आहे . या चित्रपटाचं शूटिंग इलाहाबाद आणि वाराणसी मध्ये करणार आहे .
दीपिकाच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट अफजलगुरूवर नाही आहे तर तो मायलेकावर आहे . चित्रपटात दाखवले आहे कि एक दहशतवादी मेल्यावर त्याच्या बायको आणि मुलांच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो याचे चित्रण या चित्रपटात केले आहे . दीपिका हि तब्बल २० वर्ष चित्रपटसृष्टीपासून दूर होती . दीपिकाचे लग्न झाले आहे आणि त्यांना मुलंदेखील आहेत . आज २५ वर्ष उलटली तरी पण अजूनसुद्दा मला लोक दीपिका म्हणून नाही तर सीता म्हणूनच ओळखतात .