हे आहेत भारतातील ५ सर्वात जलद गोलन्दाज ! पहिला कोण बघाल तर धक्काच बसेल ....

भारत तसा ओळखला जातो तो येथील स्पिनर्स मुळेच ! जलद गोलंदाजाची परंपरा तशी भारताला लाभली नाहीच. त्यामुळे नक्की भारतातर्फे सर्वात जलद चेंडू कोणी फेकला असेल हे सांगणे कठीण आहे पण आम्ही आपल्या साठी घेऊन येत आहोत हि लिस्ट . या गोलंदाजांनी त्यांच्या वेगवान गोलंदाजीने साऱ्या जगाला आश्चर्य चकित केले आहे . या गोलंदाजांचे भारतीय क्रिकेट टीम मध्ये खूप मोलाची कामगिरी बजावली आहे . तर मग चला जाणून घेऊया या भारतातील ५ वेगवान गोलंदाजांविषयी
१. आशिष नेहरा
या गोलंदाजाने २००३ च्या वर्ल्ड कप मध्ये झिम्बाबे विरुद्ध १४७.७ इतक्या ताशी वेगाने गोलंदाजी केली होती .
२. उमेश यादव
या गोलंदाजाने श्रीलंकेविरुद्ध १५२.२ इतक्या ताशी वेगाने गोलंदाजी केली होती .
३. वरुण आरोन
या गोलंदाजाने श्रीलंकेविरुद्ध १५२.५ इतक्या ताशी वेगाने गोलंदाजी केली होती.
४. इशांत शर्मा
या गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५२.६ इतक्या वेगाने गोलंदाजी केली होती .
५. जवागल श्रीनाथ
हा भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज आहे . या गोलंदाजाने १९९९ च्या वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानविरुद्ध १५४.५ इतक्या वेगाने गोलंदाजी गेली होती .




